Saturday, October 26, 2024
Home ताज्या कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार,महाविकास आघाडी सरकारने पुकारलेले भारत बंदचे...

कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार,महाविकास आघाडी सरकारने पुकारलेले भारत बंदचे आंदोलन अयशस्वी ठरले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार,महाविकास आघाडी सरकारने पुकारलेले भारत बंदचे आंदोलन अयशस्वी ठरले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही मोठी आहे ज्या लोकांनी ही चळवळ मोठी केली त्यातील काही कार्यकर्त्यांचे कोरोनाच्या कालावधीत निधन झाले त्यांना माझी आदरांजली असून आता कोणाचा काळ कमी झालेला आहे मात्र महाराष्ट्र हा कोरणा च्या बाबतीत एक नंबर वर आहे मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रयत्न केले मात्र तरीही महाराष्ट्रात कोणाचे आकडेवारी सर्वाधिक असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मी जगभरात कोरोनाचा गो कोरोनाचा नारा होता याला चांगला प्रतिसाद मिळाला मलाही कोरोना झाला मात्र कोरोना माझ्यापाशी जास्त काळ टिकला नाही कोरोनाला माझा राग आला असावा असे उदगार त्यांनी काढले.
या कोरोनातून मी बारा झालेलो आहे या कोणाच्या कालावधीत ज्या ज्या लोकांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला त्या सर्वांचे आठवले यांनी आभार मानले भारत सरकारने आत्मनिर्भर भारतची घोषणा केली आहे त्यातून शेतकऱ्यांसाठी काही मदत केलेली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्याविरोधात शेतकऱ्याने जे काय आंदोलन पुकारले आहे ते आंदोलन अयशस्वी झाले आहे शेतकऱ्यांचा या आंदोलनाला विरोध असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात उतरले नसल्याचे आठवले यांनी सांगितले शिवाय केंद्रसरकार चर्चेला तयार आहे चर्चा करून यातून मार्ग काढणे आवश्यक आहे पूर्ण कायदा रद्द करणे हे चुकीचे आहे त्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली असती तर चर्चा करून यावर निर्णय घेता आला असता असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण याबाबत माझा पाठिंबा आहे २०२१ ची जनगणना ही जात निहाय होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षण हे जातीच्या आधारावर असणे आवश्यक आहे भटक्या-विमुक्तांना ही वेगळे आरक्षण देण्याची मागणी मी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments