Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याराज्यपाल यांच्या अभिभाषणात मराठा आरक्षासंदर्भात कोणतेही आश्वासन नसल्याने तीव्र नापसंती,आमदार जयश्री चंद्रकांत...

राज्यपाल यांच्या अभिभाषणात मराठा आरक्षासंदर्भात कोणतेही आश्वासन नसल्याने तीव्र नापसंती,आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

राज्यपाल यांच्या अभिभाषणात मराठा आरक्षासंदर्भात कोणतेही आश्वासन नसल्याने तीव्र नापसंती,आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंल्पीय अधिवेशनात महामहीम राज्यपाल यांच्या अभिभाषणात मराठा आरक्षणाबात कोणतेही आश्वासन नसल्याने आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत (आण्णा)जाधव यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असून त्या बाबत त्यांनी राज्यपाल यांच्या अभिभाषणं यावर हरकत घेऊन खेद व्यक्त करण्याचे निवेदन मा.प्रधान सचिव महारा्ट्र विधिमंडळ सचिवालय यांचे कडे दिनांक 28/02/2023 रोजी दिले.
तसेश सदर राज्यपाल यांच्या भाषणात पंरतू खेद होतो की, राज्यातील आर्थिकदृष्टया मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे परिणामी सदर समाजाने अनेकदा आंदोलने, मोर्च काढलेला आहेत. तसेच राज्यातील मुस्लीम समाजाला ५% आरक्षण तत्कालीन राजयशासनाने जाहीर केले होते परंतू अद्यापही आरक्षण देण्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्याची माहिती मा. राज्यपाल महोदयांच्या भाषणात नाही त्यामुळे राज्यातील मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे, राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यातील प्रमुख समाजातील (आर्थिक दृष्ट्या मागास)मराठा समाजाला न्याय देण्याची नितांत गरज होती यासह राज्यातील मुस्लिम समाजाला ही न्याय देण्याची गरज होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments